देवनागरी लिहिताना लेखणीची पकड योग्य प्रकारे नसेल तर देवनागरी लिपीतील गोडवा नाहीसा होतो. अक्षरांमधील जाड आणि नितळ फाटे हे लेखणी योग्य पद्धतीने पकडले तरच साध्य करता येतात. शेजारील आकृतीत देवनागरी लिहिताना लेखणी कशी पकडावी हे दाखविले आहे. लेखणी पकडण्याची योग्य पद्धत ही अक्षर सुधारण्यासाठी सर्वांत महत्त्वाची ठरते.Thanks Prabhakar.
For more info... prabhakar.bhosale@gmail.com
No comments:
Post a Comment